शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत

By admin | Updated: May 4, 2016 01:24 IST

औरंगाबाद : उद्योगांच्या पाणी कपातीमुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत होत आहे.

औरंगाबाद : उद्योगांच्या पाणी कपातीमुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत होत आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जायकवाडी धरणाच्या पाण्याचा मद्य व बीअर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्यनिर्मिती उद्योगांसाठी ६० टक्के, तर इतर उद्योगांसाठी २५ टक्के पाणी कपात करण्याचे आदेश खंडपीठाने २६ एप्रिल रोजी दिले होते. उद्योगांच्या पाणी कपातीच्या निर्णयाची २७ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पाणी कपातीवर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष समितीची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे, राहुल तिडके, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांचा या समितीत समावेश आहे. चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड असोसिएशनच्या (सीएमआयए) कार्यालयात शनिवारी या समितीने उद्योगांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन पाणी कपातीच्या निर्णयावर चर्चा केली.