शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत

By admin | Updated: May 4, 2016 01:24 IST

औरंगाबाद : उद्योगांच्या पाणी कपातीमुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत होत आहे.

औरंगाबाद : उद्योगांच्या पाणी कपातीमुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत होत आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जायकवाडी धरणाच्या पाण्याचा मद्य व बीअर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्यनिर्मिती उद्योगांसाठी ६० टक्के, तर इतर उद्योगांसाठी २५ टक्के पाणी कपात करण्याचे आदेश खंडपीठाने २६ एप्रिल रोजी दिले होते. उद्योगांच्या पाणी कपातीच्या निर्णयाची २७ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पाणी कपातीवर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष समितीची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे, राहुल तिडके, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांचा या समितीत समावेश आहे. चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड असोसिएशनच्या (सीएमआयए) कार्यालयात शनिवारी या समितीने उद्योगांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन पाणी कपातीच्या निर्णयावर चर्चा केली.