शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

पिके गेली पाण्याखाली; शेतकºयांचे स्वप्न भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:03 IST

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीला पूर आल्याने कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीला पूर आल्याने कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली.नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध धरणांतून येणाºया पाण्याने जायकवाडी धरण ९० टक्क्यांकडे वाटचाल करत आहे. या पुराच्या पाण्याने मात्र कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली. परिसरातील जुने कायगाव, अंमळनेर वस्ती, जुने लखमापूर, गळनिंब शिवार, धनगरपट्टी, भिवधानोरा आदी गावच्या गोदाकाठावरील धरण संपादित क्षेत्रात सुमारे १७०० हेक्टर जमिनीवर शेतकरी लहान-मोठी पिके घेतात. यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मूग, तूर, ऊस आदी पिकांचा समावेश आहे.नदी पात्रानजीक असलेल्या आणि धरणाची साठवणूक क्षमता २० टक्के असते एवढे पाणी पात्रात जमा राहील अशा जमिनीत लवकर येणारे पिक घेतले जाते. नदीला पाणी येण्यापूर्वीच पीक हातात येईल, याची काळजी तेथील शेतकºयांकडून घेतली जाते. तर धरणाची साठवणूक क्षमता ४० ते ५० टक्के झाल्यावर नदीची पाणीपातळी असलेल्या जमिनीत कापूस, तूर अशी पिके घेतलीजातात. दरवर्षी नदीकाठावर कसणारे शेतकरी थोड्याफार प्रमाणात पिकांपासून उत्पन्न मिळवितात. यंदा मात्र नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने आणि पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने सगळी पिके जमीनदोस्त झाली.