शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

खरीप हंगामासाठी पीक विमा योजना

By admin | Updated: July 26, 2014 00:36 IST

पालम : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शासनाने लागू केली आहे.

पालम : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शासनाने लागू केली आहे. या योजनेंतर्गत १३ पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार यांनी केले आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम २०१४ या वर्षासाठी ही विमा योजना आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पावसात खंड पडणे, रोगराई व किडीचा प्रादूर्भाव यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असते. पिकांच्या नुकसानीत क्षेत्र घटक धरून विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. ही विमा योजना मूग, उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, भात, बाजरी, कापूस, तूर, ऊस, तीळ या पिकांना लागू करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण विम्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना विमा हप्तामध्ये १० टक्के सवलत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ८ अ चा उतारा, सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र व बँकेचे पैसे भरण्याचा फॉर्म असा प्रस्ताव तयार करून विमा उतरवावा लागणार आहे. यासाठी बँकेमध्ये कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याची शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)३१ जुलै विम्याची शेवटची तारीखविमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१४ आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने विमा हप्ता भरून पीक विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, मंडळ कृषी अधिकारी अंबुलगेकर, जाधव, कृषी पर्यवेक्षक, संभाजी वाघमोडे, प्रवीण काळे, दत्ता दुधाटे, बालाजी चव्हाण आदींनी केले आहे.