शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

योग्य गुंतवणूक करीत आयुष्याला संपूर्ण सुरक्षा चक्र निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:02 IST

: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अमलात आणा ७ बाबी औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यंदा नवीन गुंतवणूक ...

: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अमलात आणा ७ बाबी

औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यंदा नवीन गुंतवणूक कशात करायची असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल. मुळात गुंतवणूक कशासाठी व कशात करायची, गुंतवणुकीत आपले नुकसान तर होणार नाही ना, कोणी फसविणार तर नाही ना अशा ‘ए टू झेड’ प्रश्नांचा मनात काहूर माजला असेल.

मात्र, तुम्ही जर आपल्या मनात पक्के ठरविले की, यंदा गुंतवणूक करायची तर तुम्हाला योग्य व अचूक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार आहेतच. यामुळे चिंता सोडा व भविष्यातील गरजा ओळखून गुंतवणूक करा. आपल्या आयुष्याभोवती संपूर्ण आर्थिक सुरक्षा चक्र निर्माण करा. किती संकटे आली तरी हे सुरक्षा चक्र भेदून ते तुमची आर्थिक बाजू कोलमडू देणार नाहीत.

मुळात गुंतवणुकीचा विचार मनात कधी येतो. आर्थिक वर्ष अखेरीस म्हणजे मार्च महिना आला की, दीड लाखाची कर सवलत मिळविण्यासाठी म्हणजेच आयकर वाचविण्यासाठी आयकरदात्यांची धावपळ सुरू होते. तुमची ती धावपळ होऊ नये यासाठी आपल्या गरजेनुसार आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिल- मे महिन्यांच्या दरम्यान गुंतवणूक करणे हे सर्वांत योग्य होय, असा सल्ला आनंद इन्व्हेस्टमेंटचे संचालक व गुंतवणूक सल्लागार ऋषिकेश कुंकूलोळ यांनी दिला.

गुंतवणुकीसाठी त्यांनी खास गुंतवणूकदारांना ७ बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

१) आपल्या करबचतीच्या पर्यायाचे नियोजन करा

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्याबरोबर एप्रिल महिन्यापासून टॅक्स सेव्हिंग करण्यास सुरुवात करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटट सोबत बैठक ठरवा. आपला पगार किंवा व्यवहारातील उत्पन्न, खर्च याचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडा.

त्याचा अभ्यास करून चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच कर बचतीच्या पर्यायाने नियोजन करून देईल.

( जोड )