शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

देश परदेश/देशव्यापी बंद

By | Updated: November 28, 2020 04:04 IST

नवी दिल्ली : १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे केरळ, ओडिशा, पुडुचेरी, आसाम आणि तेलंगणा या राज्यांत संपूर्ण ...

नवी दिल्ली : १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे केरळ, ओडिशा, पुडुचेरी, आसाम आणि तेलंगणा या राज्यांत संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. २५ कोटी कामगार बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला.

नवीन कृषी कायदे आणि कामगार कायद्यांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. इतरही अनेक मागण्या संघटनांनी केल्या आहेत.

संघटनांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, केरळ, पुडुचेरी, ओडिशा, आसाम, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यांत बंदचा प्रभाव राहिला. पंजाब आणि हरियाणात बस सेवा बंद राहिली. प. बंगाल आणि त्रिपुरातील जनजीवन विस्कळीत झाले. प. बंगालमध्ये तुरळक स्वरूपात हिंसक घटना घडल्या. अनेक राज्यांत बँकिंग सेवेवर परिणाम झाला.

या आंदोलनाचे नेतृत्व इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सिटू, एआयटक, टीयूसीसी आणि सेवा या संघटनांच्या शिखर संस्थेने केले. इतरही अनेक संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या. भाजपाशी संलग्न असलेला भारतीय मजदूर संघ मात्र बंदमध्ये सहभागी नव्हता.

हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरभजनसिंग सिद्धू यांनी सांगितले की, २५ कोटींपेक्षा जास्त कामगार आंदोलनात सहभागी झाले. खाण, संरक्षण, रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कामगारही आंदोलनात सहभागी झाले.

सिद्धू यांनी सांगितले की, वीज कामगार, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार, फेरीवाले, शेतमजूर, रिक्षावाले व इतर वाहन चालक तसेच स्वयंरोजगारप्राप्त व्यावसायिक असे सर्व स्तरातील कामगार बंदमध्ये सहभागी झाले.

...........................