शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

देशाला ‘सबका साथ, सबकी सुरक्षा’ हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:03 IST

औरंगाबाद : स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात आतापर्यंत ३५ जणांच्या हत्या केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात आतापर्यंत ३५ जणांच्या हत्या केल्या आहेत. मृतात २८ मुस्लिमांसह उर्वरित ८ दलित आणि अन्य जातीचे आहेत. मुस्लिम व दलितांना देशात ठरवून टार्गेट केले जात आहे; परंतु आम्ही मानवतावादी इस्लामचे पाईक आहोत. त्यांच्या या भ्याड हल्ल्याला हिंसेने प्रत्त्युत्तर देणार नाही, अन्यथा त्यांच्यात व आमच्यात काहीच फरक राहणार नाही, असे संयमी विचार मजलिस -ए-इत्तेहाद उल मुस्लिमीनचे (एमआयएम) सर्वेसर्वा खा. असदोद्दीन ओवेसी यांनी शनिवारी (दि.२२) येथे मांडले. गोरक्षकांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खा. असदोद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी आझाद चौकातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती. रॅलीचे रूपांतर भडकल गेट येथे जाहीर सभेत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर खा. ओवेसी यांनी तब्बल तासभर भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व गोरक्षकांवर टीकेची झोड उठविली. खा. ओवेसी म्हणाले, देशात गोरक्षकांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत त्यांनी ३५ जणांचे प्राण घेतले. त्याचे दु:ख म्हणून हा कॅण्डल मार्च आम्ही काढला आहे. ही आनंदाची वेळ नाही. मृत ३५ जणांच्या नावाची यादीच वाचवून दाखवत प्रत्येकाचा खून क सा झाला, याचे वर्णनच ओवेसी यांनी कथन केले. या बहुतांश हत्या गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत झाल्या आहेत. या ३५ कुटुंबांचे सध्या बेहाल आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भाजप मानवतावादाच्या गप्पा मारते; पण वास्तव मात्र वेगळे आहे, असे सांगत ओवेसी म्हणाले, त्यांनी कितीही हिंसा केली तरी आम्ही प्रत्त्युत्तर देणार नाही. कारण इस्लाम शिकवण मानवतेला प्राधान्य देणारी आहे. यावेळी आ. इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक या कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते.