शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

Corona Virus : दिलासा, जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण तीनशेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:10 IST

Corona Virus in Aurangabad : कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ९७२ झाली आहे.

ठळक मुद्दे ३१ नव्या रुग्णांची वाढ, ६२ जणांना सुटी सध्या जिल्ह्यात २७९ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सक्रिय म्हणजे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या तीनशेखाली गेली. दिवसभरात ३१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील १२, ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६२ जणांना सुटी देण्यात आली. तर उपचार सुरू असताना २ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २५८ आणि शहरातील २१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ९७२ झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४७३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील १७ आणि ग्रामीण भागातील ४५ अशा ६२ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना वैजापूर येथील ६६ वर्षीय पुरुष, औरंगाबादेतील बंजारा काॅलनीतील ७८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णभावसिंगपुरा १, कैलासनगर १, संजीवनी कॉलनी १, यासह विविध भागांत ९ रुग्णांची वाढ झाली.

ग्रामीण भागातील रुग्णगंगापूर २, कन्नड २, सिल्लोड २, वैजापूर १०, पैठण ३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद