शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:03 IST

औरंगाबाद : कोविडसंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध शहरात शिथिल करण्यात आले आहेत. शहर पहिल्या गटात आहे. मात्र, ग्रामीण भाग तिसऱ्या ...

औरंगाबाद : कोविडसंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध शहरात शिथिल करण्यात आले आहेत. शहर पहिल्या गटात आहे. मात्र, ग्रामीण भाग तिसऱ्या गटात असल्यामुळे अनेक निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी नाक्यावर केली जाणार आहे. तसेच शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

सीईओ डॉ. गोंदावले म्हणाले, अनलॉकची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. ग्रामीण भागाला पहिल्या गटात आणण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. संख्या वाढविल्यानंतर पॉझिटिव्हिटीचा रेट कमी होईल. हा रेट कमी झाल्यानंतरच आपल्याला पहिल्या गटात जाता येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आणि शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या एण्ट्री पॉईंटवर केल्या जाणार आहेत.

अनलॉकची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. ग्रामीण भागाला पहिल्या गटात आणण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. संख्या वाढविल्यानंतर पॉझिटिव्हिटीचा रेट कमी होईल. हा रेट कमी झाल्यानंतरच आपल्याला पहिल्या गटात जाता येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आणि शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या एण्ट्री पॉईंटवर केल्या जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. याशिवाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विविध ठिकाणी कॅम्पचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गोंदावले यांनी दिली. लसीकरणातही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.