शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:03 IST

औरंगाबाद : कोविडसंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध शहरात शिथिल करण्यात आले आहेत. शहर पहिल्या गटात आहे. मात्र, ग्रामीण भाग तिसऱ्या ...

औरंगाबाद : कोविडसंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध शहरात शिथिल करण्यात आले आहेत. शहर पहिल्या गटात आहे. मात्र, ग्रामीण भाग तिसऱ्या गटात असल्यामुळे अनेक निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी नाक्यावर केली जाणार आहे. तसेच शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

सीईओ डॉ. गोंदावले म्हणाले, अनलॉकची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. ग्रामीण भागाला पहिल्या गटात आणण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. संख्या वाढविल्यानंतर पॉझिटिव्हिटीचा रेट कमी होईल. हा रेट कमी झाल्यानंतरच आपल्याला पहिल्या गटात जाता येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आणि शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या एण्ट्री पॉईंटवर केल्या जाणार आहेत.

अनलॉकची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. ग्रामीण भागाला पहिल्या गटात आणण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. संख्या वाढविल्यानंतर पॉझिटिव्हिटीचा रेट कमी होईल. हा रेट कमी झाल्यानंतरच आपल्याला पहिल्या गटात जाता येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आणि शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या एण्ट्री पॉईंटवर केल्या जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. याशिवाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विविध ठिकाणी कॅम्पचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गोंदावले यांनी दिली. लसीकरणातही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.