शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कोरोना रुग्ण, मृत्यूही वाढले,पण जिल्ह्यात मृत्युदरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. मात्र, जिल्ह्यातील मृत्युदरात घट झाली ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. मात्र, जिल्ह्यातील मृत्युदरात घट झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचा आणि जिल्ह्याचा मृत्युदर जवळपास सारखाच आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. परंतु फेब्रुवारी महिना उजाडताच कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ सुरू झाली. गेल्या दीड महिन्यांत ११ हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. त्यापाठोपाठ पुन्हा एकदा कोरोनाच्या रोजच्या मृत्यूचक्राला सुरुवात झाली आहे. मागील दीड महिन्यांत १०६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना रुग्ण, मृत्यू वाढत असले तरी जिल्ह्याच्या मृत्युदरात मात्र घट झाली आहे. दीड महिन्यांत मृत्युदर २.६३ टक्क्यांवर २.२८ टक्क्यांवर घसरला आहे. राज्याचा मृत्युदर २.२७ टक्के आहे. त्यामुळे राज्याचा आणि जिल्ह्याचा मृत्युदर सारखाच आहे. कोरोनाविरुद्ध खासगी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्वजण कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रितपणे लढा देत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणायचे आणि मृत्यू कसे रोखायचे, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेलाही पडत आहे.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती

१) मृत्युदर

१ फेब्रुवारी - २.६३ टक्के

१५ मार्च - २.२८ टक्के

------

राज्याचा मृत्युदर-२.२७ टक्के

जिल्ह्यात १ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान १०६ मृत्यू, ११,८१६ नवे रुग्ण.