शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाफेड तूर खरेदी केंद्र १५ मार्चपर्यंत सुरू ठेवा!

By admin | Updated: February 22, 2017 00:04 IST

जालना :शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद् १५ मार्चपर्यंत सुरु ठेवावे, अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक नीलिमा केरकेट्टा यांना केल्या आहेत.

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्रास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, १५ मार्चपर्यंत हे केंद्र सुरु ठेवावे, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक नीलिमा केरकेट्टा यांना केल्या आहेत. सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडने सुरु केलेल्या हमीभाव केंद्रात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. तुरीचे मोजमाप करण्यास सर्व्हेअर कमी असल्याने वेळ लागत आहे. त्यामुळे तुरीचे वजन करण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत आहे. सध्या जवळपास ३५ हजार क्विंटल तुरीची आवक झालेली आहे. त्यामुळे कृषी व पणन विभागाने हमीभाव केंद्राची मुदत वाढवून १५ मार्चपर्यंत सुरु ठेवावेत. तरीही शेतकऱ्यांची गर्दी कमी झाली नाही तर केंद्र १५ मार्चनंतरही सुरु ठेवावे, अशा सूचना त्यांनी पत्राद्वारे केलेल्या आहेत. (प्रतिनिधी)