शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पाणीटंचाईमुळे शाळांचे बांधकाम खोळंबले

By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानातंर्गत अनेक शाळांतील धोकादायक वर्गखोल्या आणि नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देण्यात आली़

लातूर : लातूर जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानातंर्गत अनेक शाळांतील धोकादायक वर्गखोल्या आणि नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देण्यात आली़ त्यासाठी ५० वर्गखोल्यांना बांधकाम परवानगी देण्यात आली होती़ यातील २९ वर्ग खोल्यांचे काम अर्धवट आहे. तर २१ ठिकाणच्या वर्गखोल्यांचे काम पाण्याअभावी सुरूच झाले नाही.लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धोकादायक शालेय इमारती, वर्ग खोल्या पाडण्याची परवानगी तसेच त्या वर्गखोल्या नव्याने बांधण्याची परवानगी घेण्यात आली होती़ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळांतील ५० वर्ग खोल्या बांधण्याची परवानगी देण्यात आली होती़ या योजनेमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार होती़ जिल्ह्यातील २९ शाळांनी वर्गखोल्यांची कामे सुरू केली आहेत़ त्यातील दोन शाळेच्या वर्ग खोल्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ तर जिल्ह्यातील २१ शाळांनी पाणीटंचाईचे कारण दाखवून वर्ग खोल्यांचे काम अद्यापही सुरूच केले नाहीत़ लातूर जिल्ह्यातच सर्वत्र पाणीटंचाई असल्याचे चित्र दिसत असतानाही विद्यार्थ्यांच्या शिक्षण सुविधेसाठी पाणी उपलब्ध करून वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले़ काही शाळा कामे पूर्णत्त्वासाठी प्रयत्नशील आहेत़ (प्रतिनिधी)यामध्ये औसा तालुक्यातील हसेगावाडी ३ वर्ग खोल्या, सेलू १, काळमाथा १, उटी (बु.)४, चिंचोली काजळे ४, कुलकर्णी तांडा २, निलंगा तालुक्यातील बोटकुळ २, अहमदपूर तालुक्यातील हासरणी १, उमरगा यल्लादेवी १, उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा २, अशा एकूण २१ वर्ग खोल्यांची कामे सुरूच करण्यात आले नाहीत़