शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

परतूर जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग कार्यालय उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:13 IST

कुठलीही पूर्व सूचना न देता नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंतच पाडून टाकल्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय उघड्यावर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : कुठलीही पूर्व सूचना न देता नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंतच पाडून टाकल्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय उघड्यावर आले आहे. जि.प. च्या उप अभियंत्यांनी मुख्याधिकाºयांना नुकसानभरपाईचे पत्र दिल्याने आता हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.परतूर येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे कार्यालय रेल्वे स्टेशन जवळ वाटूर कडे जाणाºया मुख्य रोडवर आहे. या कार्यालयास अर्धवट बांधकाम केलेली संरक्षक भिंत होती. ही भिंत अचानक एके दिवशी नगर पालिकेने जेसीबीच्या जमीनदोस्त केली.तसेच एक लिंबाचे झाडही तोडण्याचा प्रयत्न केला. ही भिंत पाडल्याने आता हे कार्यालय उघड्यावर आले आहे. नगर पालिका व बांधकाम विभाग हे दोन्ही शासनाचे कार्यालय आहेत. कुठलाही पत्र व्यवहार न करता पालिकेने सरळ भिंतच पाडण्याचा कार्यक्रम पहाटे ६ ते ८ वाजे दरम्यान केला आहे. यावेळी एक नगरसेवकही उपस्थित होते. ही कारवाई कोणाच्या दबावाने की, आदेशाने करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. आता हा वाद रंगण्याची चिन्ह दिसून लागली आहेत.जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता रजनीकांत दिवेकर यांनी नगर पोलिकेच्या मुख्याधिकाºयानां पत्र पाठवून सदरील भिंत विना परवानगी व कुठलीही कायदेशीर क ार्यवाही न करता पाडली आहे.यामुळे २ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. ही पाडलेली भिंत तत्काळ बांधून द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. यावर मुख्याधिकाºयांनी काहीच उत्तर दिले नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच आता ही भिंत पाडण्याची कारवाई का करण्यात आली याची शहरात चर्चा सुरू असण्या बरोबरच उपअभियंत्यांनी भिंत बांधून देण्याचे पत्र दिल्याने हे प्रकरण कोणावर शेकते याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.