शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

गाळे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

सुमेध वाघमारे , तेर जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून २०१२ मध्ये ग्रामपंचायतीने गाळे बांधकाम सुरु केले. मात्र या गाळे बांधकामाला पशुसंवर्धन विभगाने विरोध दर्शवत, सदरील जागेवर दावा केला आहे.

सुमेध वाघमारे , तेरजिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून २०१२ मध्ये ग्रामपंचायतीने गाळे बांधकाम सुरु केले. मात्र या गाळे बांधकामाला पशुसंवर्धन विभगाने विरोध दर्शवत, सदरील जागेवर दावा केला आहे. त्यामुळे हे काम मागील दोन वर्षापासून रखडले आहे. परिणामी ग्रामपंचायतीला गाळ्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावरील भुर्दंड सोसावा लागत आहे.तेर येथे बाजारपेठेचा विकास व्हावा, या प्रमुख उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून (डीव्हीडीएफ) कर्जाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने १५ लाख रुपये कर्ज मंजुरही केले. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी ग्रामपंचायतीकडे कर्जाची रक्कम वर्ग करण्यात आली. त्यानंतर २ जुलै रोजी मंजूर रक्कमेपैकी ५ लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले.दरम्यान, रक्कम उपलब्ध होताच २५ जुलै २०१२ रोजी ५ गाळ्यांच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या बांधकामासाठीचे कॉलम उभा करण्यात आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या जागेवर आपला हक्क दाखविला. तोवर सदरील कामावर १ लाख ३७ हजार रुपये खर्च झाले होते. एकीकडे ग्रामपंचायत तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभाग या जागेवर दावा करत असल्यामुळे हे बांधकाम अखेर बंद पडले. दोन वर्षे झाली तरी या जागेचा तिडा सुटलेला नाही. त्यामुळे अद्यापही गाळ्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पहावयास मिळते. (वार्ताहर)व्याजापोटी भरले २५ लाखग्रामपंचायतीला मंजूर झालेल्या एकूण कर्जापैकी १ लाख ३७ हजार रुपये खर्च झाले आहेत. मात्र व्याज ५ लाख रुपयांचे भरावे लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेने व्याजापोटीचे २५ हजार रुपये भरा, असे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले होते. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी २५ हजार रुपये भरले आहेत. एकंदरीतच गाळ्याचे बांधकाम रखडले असले तरी व्याजाचा भुर्दंड मात्र ग्रामपंचायतीला सोसावा लागत आहे. यातून तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.