शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

माजलगावात दिवसाला दीड लाख लिटर पाणी बांधकामास

By admin | Updated: March 30, 2016 00:51 IST

माजलगाव : येथील तहसीलदारांनी तीन महिन्यांपूर्वी एका पत्राद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांना सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने बांधकाम परवाना देण्यात येऊ नये,

माजलगाव : येथील तहसीलदारांनी तीन महिन्यांपूर्वी एका पत्राद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांना सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने बांधकाम परवाना देण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मागील तारखेत परवाने घेऊन बांधकामे सुरू आहेत. दिवसाला दीड लाख लिटरपेक्षा जास्त पाणी बांधकामावर वाया जात आहे.दुष्काळाची झळा पाहता येथील तहसीलदार डॉ. अरूण जराड यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी सी गावित यांना एक पत्र पाठवून शहरात नवीन बांधकामास परवानगी देऊ नये, असे आदेश दिले असतानाही मागील तारखेत परवाने येथील कर्मचारी देत आहेत. तर शहरात सध्या शेकडो अनधिकृत बांधकामे सुरू असुन शहरात मोठया प्रमाणावर नियमबाह्य व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू असताना व या बाबत अनेकांनी तक्र ारी केल्या आहेत. असे असताना देखील याची कसलीच दखल पालिकेने घेतलेली नाही. सध्या शहरात नियमबाह्य व विनापरवाना शेकडो बांधकाम व व्यापारी संकुलाची कामे सुरु आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा गैरवापर होताना दिसत आहे. (वार्ताहर)