शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

लस वाढवून देण्याची सातत्याने मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:04 IST

पत्रकारांशी संवाद साधताना पाण्डेय म्हणाले की, शासनाने अलीकडेच लोकसंख्येच्या निकषानुसार डोस उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शहरात ज्या ...

पत्रकारांशी संवाद साधताना पाण्डेय म्हणाले की, शासनाने अलीकडेच लोकसंख्येच्या निकषानुसार डोस उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शहरात ज्या पद्धतीने टंचाई भासत आहे, तशीच टंचाई ग्रामीण भागातही आहे. जिल्हा प्रशासनाकडे होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकांमध्ये डोस वाढवून द्यावा, ही मागणी करण्यात आलेली आहे. चार ते पाच वेळेस आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडेही डोसची अधिक मागणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून झालेली आहे. शासनालाच माेठ्या प्रमाणात लस मिळत नाही. उशिराने का होईना दुसरा डोस मिळाला तरी काही हरकत नाही. नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही.

चौकट...

पहिला डोस ७०, दुसरा ९८ टक्के सुरक्षा देईल!

तिसरी लाट येण्यापूर्वी नागरिकांनी कोराना प्रतिबंध लसचा पहिला किंवा दुसरा डोस घेणे खूप गरजेचे आहे. पहिल्या डोसमुळे ७० टक्के तर दुसऱ्या डोसने ९८ टक्के सुरक्षितता मिळेल. केंद्र शासनाने केलेल्या सिरो सर्व्हेक्षणातील हा डेटा आहे. पहिला डोस घेतला असेल तरी शरीरात ॲन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. संबंधित व्यक्ती ७० टक्के सुरक्षित राहील, असे पाण्डेय म्हणाले.