शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गाव, वाड्या, वस्त्यांवरील जनतेशी नाळ जोडा- जयसिंगराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:04 IST

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, जनतेत गेल्याशिवाय जनतेची समस्या कळत नाही. शेतकऱ्यांना विचारा काय करतो, काय खातो, कसा राहतो ...

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, जनतेत गेल्याशिवाय जनतेची समस्या कळत नाही. शेतकऱ्यांना विचारा काय करतो, काय खातो, कसा राहतो ,कसा जगतो, कसा माल पिकवतो, काय भाव विकतो, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करा. ऐनवेळी जनतेशी संपर्क साधण्यापेक्षा नेहमी जनतेशी संपर्क साधून त्यांच्या समस्येचे निराकरण केले तर जनता खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील. असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपाध्यक्ष विशाल शेळके, अजय पाटील चिकटगावकर, तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, राजेंद्र मगर, बाळासाहेब भोसले, प्रेम राजपूत, रवि मोहरकर, भाऊसाहेब मुंदवाडकर,रिखबचंद पाटणी, उत्तमराव निकम, प्रशांत शिंदे, पी.आर.जाधव, दत्तू जाधव, शेषराव जाधव, दत्तू पाटील वाकलेकर आदींची उपस्थिती होती.