शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

गाव, वाड्या, वस्त्यांवरील जनतेशी नाळ जोडा- जयसिंगराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:04 IST

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, जनतेत गेल्याशिवाय जनतेची समस्या कळत नाही. शेतकऱ्यांना विचारा काय करतो, काय खातो, कसा राहतो ...

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, जनतेत गेल्याशिवाय जनतेची समस्या कळत नाही. शेतकऱ्यांना विचारा काय करतो, काय खातो, कसा राहतो ,कसा जगतो, कसा माल पिकवतो, काय भाव विकतो, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करा. ऐनवेळी जनतेशी संपर्क साधण्यापेक्षा नेहमी जनतेशी संपर्क साधून त्यांच्या समस्येचे निराकरण केले तर जनता खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील. असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपाध्यक्ष विशाल शेळके, अजय पाटील चिकटगावकर, तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, राजेंद्र मगर, बाळासाहेब भोसले, प्रेम राजपूत, रवि मोहरकर, भाऊसाहेब मुंदवाडकर,रिखबचंद पाटणी, उत्तमराव निकम, प्रशांत शिंदे, पी.आर.जाधव, दत्तू जाधव, शेषराव जाधव, दत्तू पाटील वाकलेकर आदींची उपस्थिती होती.