शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नियोजन समितीवर काँग्रेसचाच दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:42 IST

जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसला सर्वाधिक १७ तर त्या खालोखाल भाजपाला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पुरस्कृत रासपचा एक, भाजपचा एक आणि अपक्ष एक तीन उमेदवारही नियोजन समितीवर गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसला सर्वाधिक १७ तर त्या खालोखाल भाजपाला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पुरस्कृत रासपचा एक, भाजपचा एक आणि अपक्ष एक तीन उमेदवारही नियोजन समितीवर गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर बुधवारी उर्वरीत १७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्याचा गुरुवारी निकाल हाती आला. त्यात जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून काँग्रेसच्या प्रणिता दिलीप बंदखडके, अंकिता कैलास देशमुख, सर्वसाधारण प्रवर्गातून प्रकाशराव भगवानराव कल्याणकर, मनोहर गणेशराव शिंदे हे निवडून आले. लहान निर्वाचन गटात मात्र काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे. वैशाली रावसाहेब चौदंते यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून विजय मिळवला. नागरिकांचा मागास प्रवर्गातून भाजपाचे चंद्रकांत गरुडकर आणि सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपाचेच विठ्ठल चिनन्ना कुडमुलवार आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दिपाली अशोक मामीडवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या.महापालिका गटातही काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. नागरिकांचा मागास प्रवर्गातून अब्दुल लतिफ अब्दुल माजिद आणि उमेश चव्हाण यांनी एकतर्फी विजय मिळविला. सेनेचे प्रविण प्रतापराव चिखलीकर हेही या निवडणुकीत गुरुवारी विजयी झाले आहेत.या निवडणुकीत १८ उमेदवार निवडून आले. त्यामध्ये काँग्रेसचे केरबा चिमाजी सूर्यवंशी, संगीता सुनील अटकोरे, अरुणा मधुकर सरोदे, मंगाराणी सुरेश अंबुलगेकर, सुशिलाबाई हनमंतराव पाटील, रामराव तुळशीराम नाईक, संजय माधवराव बेळगे आणि नगर परिषद गटातून जयश्री ब्रह्मानंद कल्याणे यांनी विजय मिळवला आहे तर सेनेचे मारोती चोखाजी लोखंडे, रासपाचे दशरथ मंगाजी लोहबंदे, सेनेच्या भाग्यश्री विक्रम साबणे, बबन रामराव बारसे, भाजपाचे माणिकराव पुंडलिक लोहगावे, संध्याताई मुक्तेश्वर धोेंडगे, भाजपाच्या गंगासागर विजय पाटील, डॉ. मिनल निरंजन खतगावकर यांचा समावेश आहे.