शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

काँग्रेसचा जनाधार संपला-आंबेडकर

By admin | Updated: September 5, 2014 00:15 IST

परभणी : काँग्रेसच्या पक्षाचा जनाधार संपला असल्याची टिका महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली़

परभणी : राज्यातील काँग्रेसच्या सत्ताधारी टोळीने सर्वसामान्यांना संपविण्याचे कार्य केले आहे़ त्यामुळे आता पक्षाचा जनाधार संपला असल्याची टिका महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली़ भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर ३ सप्टेंबर रोजी जाहीर कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुज्तबा फारुख, लोकभारतीचे अध्यक्ष आ़ कपील पाटील, लाल निशान पक्षाचे अध्यक्ष कॉ़ भीमराव बनसोडे, शब्बीर अन्सारी, प्रा़ अविनाश डोळस, गौतम लांडगे, चोखाजी नाना सौंदर्य, सुधाकर निकाळजे, कॉ़ उद्धव शिंदे, यशवंत भालेराव, धम्मपाल सोनटक्के, दिलीप हनुमंते, उत्तमराव खंदारे, प्रा़ प्रदीप कनकुटे आदींची उपस्थिती होती़ अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले की, राज्यातील वायदे बाजार संपविल्याशिवाय महागाई कमी होणार नाही़ त्यासाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिल्यास वायदे बाजार संपुष्ठात आणण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले़ यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन भारिप बहुजन महासंघाचे महासचिव गौतम लांडगे तर वेलफेअर पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सय्यद अ़ रहीम यांनी आभार मानले़ (जिल्हा प्रतिनिधी)