शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

संगणक परिचालकांचे सोमवारपासून काम बंद

By admin | Updated: July 9, 2017 00:30 IST

नांदेड : सरकार सेवा केंद्राचे जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आॅनलाईन प्रक्रियेद्वारे ग्रामस्तरावरील कामकाज सुरळीतरित्या पार पाडणारे आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.ई-ग्रामपंचायत डिजिटल इंडियामधील एक मिशन मोड विकास कार्यक्रम या प्रकल्पांतर्गत संग्राम सुविधा राबविण्यात आली होती. त्याची मर्यादा २०१५ साली राज्यभरात संपली आहे. याचा पुढील भाग म्हणून ग्रामविकास विभागाने माहिती तंत्रज्ञान संचालनालय व केंद्र शासनाद्वारे प्रेरित उपक्रम यांच्या संयुक्त माध्यमातून आपले सररकार सेवा केंद्र सुरू केली आहेत. या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज विविध प्रकारचे संगणकीकृत दाखले, प्रमाणपत्र वितरित करणे, लोकोपयोगी रेल्वे, बस आरक्षण, डीटीएच व बँकींगसह इतर सुविधा देण्याचे काम सोपविण्यात आले आहे. याकरिता संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना नव्याने जबाबदारी दिली आहे.परंतु त्यातील ४० टक्के संगणक परिचालकांना अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत, त्यांना नियुक्त करून घ्यावे, नायगाव, बिलोली धमार्बाद तालुक्यात कमी केलेले आपले सरकार सेवा केंद्र वाढविण्यात यावे तसेच ग्रामस्तरावर आॅनलाईन कामांसाठी संगणक संच, इंटरनेट व आवश्यक माहिती-लेखे उपलब्ध करून द्यावेत, यासह कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना तत्काळ रूजू करून घ्यावे या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने १० जुलैपासून जिल्हाभरात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील डिकळे, तुळशीराम बैनवाड, विक्रम मोरे, आनंद गोडबोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.