शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

बिहारमधील औरंगाबादच्या तक्रारी महानगरपालिकेच्या अ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:22 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाईच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या आल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद महाराष्ट्रातील असो किंवा बिहारमधील स्वच्छतेच्या तक्रारी सारख्याच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाईच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या आल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद महाराष्ट्रातील असो किंवा बिहारमधील स्वच्छतेच्या तक्रारी सारख्याच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने देशातील चार हजार ४४ शहरांसाठी अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर नागरिकांनी अस्वच्छतेच्या तक्रारी केल्यानंतर संबंधित मनपा, नगरपालिकांनी तीन-चार दिवसांत तक्रारींचा निपटारा करणे बंधनकारक आहे. महापालिकेने दोन दिवसांपूर्वी मोबाइलवर अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन नागरिकांना केल्यानंतर तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.विविध प्रकारच्या ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या असून, त्या डिलिट करण्यात आल्या आहेत.नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अ‍ॅपवर अपलोड केलेला अस्वच्छतेचा फोटो पाहून महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक त्या भागात जाऊन सफाई करतो व स्वच्छ झालेल्या जागेचा फोटो अपलोड करतो. हा फोटो संबंधित तक्रारदारापर्यंत जातो, असे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.