शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील औरंगाबादच्या तक्रारी महानगरपालिकेच्या अ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:22 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाईच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या आल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद महाराष्ट्रातील असो किंवा बिहारमधील स्वच्छतेच्या तक्रारी सारख्याच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाईच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या आल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद महाराष्ट्रातील असो किंवा बिहारमधील स्वच्छतेच्या तक्रारी सारख्याच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने देशातील चार हजार ४४ शहरांसाठी अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर नागरिकांनी अस्वच्छतेच्या तक्रारी केल्यानंतर संबंधित मनपा, नगरपालिकांनी तीन-चार दिवसांत तक्रारींचा निपटारा करणे बंधनकारक आहे. महापालिकेने दोन दिवसांपूर्वी मोबाइलवर अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन नागरिकांना केल्यानंतर तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.विविध प्रकारच्या ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या असून, त्या डिलिट करण्यात आल्या आहेत.नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अ‍ॅपवर अपलोड केलेला अस्वच्छतेचा फोटो पाहून महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक त्या भागात जाऊन सफाई करतो व स्वच्छ झालेल्या जागेचा फोटो अपलोड करतो. हा फोटो संबंधित तक्रारदारापर्यंत जातो, असे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.