शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

वाणिज्य : वाकी गावात जय हनुमान ग्रामविकास पॅनलला कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:05 IST

माजी सरपंच श्रीराम जंजाळ यांनी मागील पाच वर्षांत जिल्ह्यात वाकी गावाची ओळख एक आदर्श गाव म्हणून करून दिली ...

माजी सरपंच श्रीराम जंजाळ यांनी मागील पाच वर्षांत जिल्ह्यात वाकी गावाची ओळख एक आदर्श गाव म्हणून करून दिली आहे. या ग्रामपंचायतीने राज्य शासनातर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार पटकावले आहेत. गावात केलेल्या विकासकामांच्या बळावर या निवडणुकीत त्यांनी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आपले ९ उमेदवार उभे केले होते. त्यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण जंजाळ पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले होेते. मात्र, श्रीराम जंजाळ यांच्या पॅनलने सर्वाधिक सहा जागा जिंकत विजय मिळविला आहे. विजयी उमेदवारांत सुनंदाबाई श्रीराम जंजाळ, पूजा अजिनाथ जेठे, रामेश्वर राजधर जंजाळ, बापू पांडुरंग लोखंडे, ज्ञानेश्वर ठमाजी पल्हाळ, सुनिता श्रीराम येवले यांचा तर दुसऱ्या गटातील गणेश भगवान जंजाळ, अनिता राजू जंजाळ, रेखाबाई नाना येवले यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या सदस्यांचे ग्रामस्थानी स्वागत केले.

फोटो : वाकी ग्रामपंचायत निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार व ग्रामस्थ.