शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दिलासा... कोरोनाने एकही मृत्यू नसलेला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्युचक्राला ब्रेक लागला. जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ...

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्युचक्राला ब्रेक लागला. जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ६४ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७१ जण कोरोनामुक्त झाले.

औरंगाबाद जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ३८६ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ६८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६४ रुग्णांत मनपा हद्दीतील ५१, ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५५ आणि ग्रामीण भागातील १६ अशा एकूण ७१ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

भगतसिंगनगर ४, काल्डा कॉर्नर ५, कौशलनगर ५, एन चार, स्पंदननगर १, टाऊन सेंटर १, एन तीन, सिडको १, एन बारा, सिद्धार्थनगर १, एन नऊ, एम दोन, हडको १, उस्मानपुरा १, मिलिनियम पार्क १, एन बारा, स्वामी विवेकानंदनगर १, जाधववाडी १, कासलीवालपूरम १, सातारा पोलीस स्टेशनजवळ १, इटखेडा १, आरेफ कॉलनी १, दिशा संस्कृती सो. १, कैलासनगर १, नवनाथनगर, हडको १, अल्तमश कॉलनी १, समतानगर १, मुकुंदनगर १, धूत हॉस्पिटल परिसर १, गादिया विहार १, समर्थनगर २, रामनगर २, एन पाच, श्रीनगर १, एन सात, सिडको १, एन अकरा, सिडको १, एन बारा, भारतमातानगर १, सूतगिरणी चौक परिसर १, गारखेडा १, एन दोन, सिडको १, वसंत अपार्टमेंट सिडको १, अन्य ३

ग्रामीण भागातील रुग्ण

किन्नी, सोयगाव १, खुलताबाद १, नारायणपूर, गंगापूर १, घालखेडी १, अन्य ९.