शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

दिलासा, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोना मृत्यू टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी कोरोना मृत्यू टळला. गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ...

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी कोरोना मृत्यू टळला. गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ४३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर २१ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार २८० झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ८४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४३ रुग्णांत मनपा हद्दीतील ३१, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १६ आणि ग्रामीण भागातील ५, अशा एकूण २१ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

गजानन कॉलनी १, तिरूपती विहार, गारखेडा ३, एन-७, सिडको १, जाधववाडी १, एन-४, सिडको २, मेहरनगर १, नारळीबाग १, सत्यमनगर १, अन्य २०

ग्रामीण भागाील रुग्ण

नागद १, फुलंब्री १, सिडको महानगर १,अन्य ९.