शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पंढरपूरमध्ये यात्रेनंतर स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:15 IST

आषाढी यात्रेनंतर शनिवारी पंढरपूर व वळदगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.

वाळूज महानगर : आषाढी यात्रेनंतर शनिवारी पंढरपूर व वळदगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. या मोहिमेंतर्गत जमा झालेला कचरा घंटागाडी व ट्रॅक्टर्सद्वारे उचलून परिसर स्वच्छ केला.

छोट्या पंढरपुरात शुक्रवारी आषाढी यात्रेनिमित्त लाखो विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकरी व भाविकांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आदींच्या वतीने फराळ, चहा-पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली होती.

फराळाचे साहित्य वाटप करण्यासाठी द्रोण, पत्र्यावळ्या तसेच चहाचे कप, पाण्याचे ग्लास भाविकांनी रस्त्यावरच फेकून दिल्यामुळे मुख्य रस्त्यावर तसेच ठिक-ठिकाणी कचरा साचला होता.

शनिवारी पंढरपूरचे सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल कोतकर,महेबूब चौधरी, शेख गुलाब, मिरा गिºहे,अंजिराबेगम शेख, फिरोजाबी शहा, लताबाई कानडे, बाळासाहेब राऊत, निता पवार, अप्पासाहेब साळे,शेख गुलाब, संगिता गायकवाड,पुजा उबाळे, तस्लीम शेख,सुमन खोतकर, राजेंद्र खोतकर आदींनी पंढरपूर ग्रामपंचायत कार्यालय ते तिरंगा चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजुने साफ-सफाई केली. या स्वच्छता मोहिमेत जमा झालेला केर-कचरा घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे उचलुन नेण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतीच्या ८ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन परिसराची स्वच्छता केली. याच प्रमाणे वळदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कांतराव नवले, उपसरपंच गुंफाबाई खोतकर, माजी सरपंच राजेंद्र घोडके, नारायण राजपूत, विष्णू झळके, समिंद्राबाई साबळे, नूरजहा शेख, जया राऊत, उत्तम खोतकर, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे आदींनी वळदगावपासून पंढरपूरपर्यंत मुख्य रस्त्याची स्वच्छता केली.

यानंतर मंदिर परिसरातील प्रांगणाची पदाधिकाºयांनी स्वच्छता कर्मचाºयांच्या मदतीने स्वच्छता केली. या दोन्ही ग्रामपंचायतीने यात्रा संपताच स्वच्छता अभियान अभियान राबविल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Walujवाळूज