शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पंढरपूरमध्ये यात्रेनंतर स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:15 IST

आषाढी यात्रेनंतर शनिवारी पंढरपूर व वळदगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.

वाळूज महानगर : आषाढी यात्रेनंतर शनिवारी पंढरपूर व वळदगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. या मोहिमेंतर्गत जमा झालेला कचरा घंटागाडी व ट्रॅक्टर्सद्वारे उचलून परिसर स्वच्छ केला.

छोट्या पंढरपुरात शुक्रवारी आषाढी यात्रेनिमित्त लाखो विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकरी व भाविकांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आदींच्या वतीने फराळ, चहा-पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली होती.

फराळाचे साहित्य वाटप करण्यासाठी द्रोण, पत्र्यावळ्या तसेच चहाचे कप, पाण्याचे ग्लास भाविकांनी रस्त्यावरच फेकून दिल्यामुळे मुख्य रस्त्यावर तसेच ठिक-ठिकाणी कचरा साचला होता.

शनिवारी पंढरपूरचे सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल कोतकर,महेबूब चौधरी, शेख गुलाब, मिरा गिºहे,अंजिराबेगम शेख, फिरोजाबी शहा, लताबाई कानडे, बाळासाहेब राऊत, निता पवार, अप्पासाहेब साळे,शेख गुलाब, संगिता गायकवाड,पुजा उबाळे, तस्लीम शेख,सुमन खोतकर, राजेंद्र खोतकर आदींनी पंढरपूर ग्रामपंचायत कार्यालय ते तिरंगा चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजुने साफ-सफाई केली. या स्वच्छता मोहिमेत जमा झालेला केर-कचरा घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे उचलुन नेण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतीच्या ८ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन परिसराची स्वच्छता केली. याच प्रमाणे वळदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कांतराव नवले, उपसरपंच गुंफाबाई खोतकर, माजी सरपंच राजेंद्र घोडके, नारायण राजपूत, विष्णू झळके, समिंद्राबाई साबळे, नूरजहा शेख, जया राऊत, उत्तम खोतकर, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे आदींनी वळदगावपासून पंढरपूरपर्यंत मुख्य रस्त्याची स्वच्छता केली.

यानंतर मंदिर परिसरातील प्रांगणाची पदाधिकाºयांनी स्वच्छता कर्मचाºयांच्या मदतीने स्वच्छता केली. या दोन्ही ग्रामपंचायतीने यात्रा संपताच स्वच्छता अभियान अभियान राबविल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Walujवाळूज