शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

तर शहरातील आठवडा बाजारही होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागताच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनास्थितीवर महापालिकेचे ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागताच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनास्थितीवर महापालिकेचे बारीक लक्ष आहे. आठवडा बाजारसह अन्य विषयांबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व महापालिका आयुक्तांनी आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. पांडेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरातील कोरोनास्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या सोबत समिती स्थापन केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी पुन्हा सुरु करण्याबद्दल देखील हेच धोरण आहे. शासनाने काही प्रोटोकॉल ठरवून दिले आहेत, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. महापालिकेने सध्या मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणीवर भर दिला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे घर सील करण्याची कारवाई सुद्धा करण्यात येईल. जास्त रुग्ण संख्या असलेल्या परिसरात पुन्हा पूर्वीप्रमाणे पत्रे लावून परिसर सील करण्यात येणार आहे.