शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शहराचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मार्चच्या सुरुवातीला शहरात १०० पैकी ३२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत होते. त्यामुळे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ३२ ...

औरंगाबाद : मार्चच्या सुरुवातीला शहरात १०० पैकी ३२ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत होते. त्यामुळे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ३२ टक्क्यांपर्यंत गेला होता. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या, रुग्णांवर उपचार आणि कठोर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे आता अडीच महिन्यांनंतर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अवघ्या पाच टक्क्यांवर आला आहे.

शहरात काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज चार हजारांपेक्षा अधिक नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी शहरात १७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शहराची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. १ जूनपर्यंत शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० ते ५० वर येईल, अशी शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर राज्य शासनाकडून लावण्यात आलेले कडक निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येतील, अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे.