शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

शहरात दररोज येते ६ हजार टन वाळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात चोहीकडे बांधकाम सुरू आहे. दररोज शहरात ६ हजार टनपेक्षा अधिक वाळू आणली जात आहे. वाळू उपशावर ...

औरंगाबाद : शहरात चोहीकडे बांधकाम सुरू आहे. दररोज शहरात ६ हजार टनपेक्षा अधिक वाळू आणली जात आहे. वाळू उपशावर बंदी घातल्याने मागील वर्षभरात वाळूचे भाव ३५ टक्क्यांने वाढले आहे.

शिवना व गोदावरी नदी पात्रातील वाळू शहरात मोठ्या प्रमाणात येत असो पण सध्या येथील वाळू उपस्याला बंदी आहे. शहरात जालना जिल्ह्यातील नदी काठावरील काही गावातून व गुजरातमधील तापीची वाळू आणली जात आहे. तापीची वाळू दर्जेदार मानली जाते. शहरात दररोज १०० ट्रक वाळू आणली जाते. एक गाडीत ६ ब्रास म्हणजे ६ हजार ब्रास वाळू शहराला दररोज लागते. जिल्ह्यातील नदीपात्रात वाळू उपस्यावर बंदी असल्याने मागील वर्षभरात वाळूचे भाव ३५ टक्क्यांने वाढले आहे. आजघडीला तापीची वाळू ८ हजार रुपये ब्रासने मिळत आहे. जालना जिल्ह्यातून येणारी वाळू ७ हजार रुपये, पैठण येथील वाळू ६ हजार रुपये तर शिवानाची वाळू ४५०० रुपये ब्रासने मिळत आहे. नदीपात्रातील वाळू प्लास्टरसाठी वापरली जात आहे. जिल्ह्यातील नदीपात्रातून उपास्याला बंदी असतानाही वाळू आणली जात आहे. अनधिकृतरीत्या आणलेली वाळू तेवढीच महाग विकल्या जात आहे. यात सरकारचा महसूल बुडत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना वाळू महाग मिळत आहे, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.

चौकट

छत्तीसगढहून रेल्वेने वाळू आणण्याची क्रेडाईची तयारी

वाळूचे भाव प्रचंड वाढले आहे. यामुळे आता परवडणारी घरे उभारणे कठीण जात आहे. तसा येथील वाळूचा दर्जा दुय्यम आहे. यासाठी थेट छत्तीसगढ राज्यातून रेल्वेने वाळू आणण्याची तयारी क्रेडाई करत आहे. रेल्वेने एकाच वेळेस ४ हजार टन वाळू आणली जाते. तेथील वाळू दर्जेदार आहे. चाळणी करावी लागत नाही तो खर्च वाचतो. साधारणतः जून महिन्याच्या आधी रेल्वेने वाळू आणण्याचे नियोजन केले जात आहे.

नितीन बगडिया

अध्यक्ष, (इलेक्ट) क्रेडाई

क्रेडाईच्या वतीने जून महिन्यात थेट छत्तीसगड येथून रेल्वेने वाळू आणण्याचे नियोजन सुरू आहे.