शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

वाळूजमध्ये नागरिकांची महावितरणवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:34 IST

वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली.

वाळूज महानगर : वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी हजर नसल्याने कर्मचाऱ्यालाच निवेदन देवून माघारी परतावे लागले.

वाळूजला काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा वाढला आहे. त्यात वीज सारखी गुल होत असल्याने नागरिकांना गर्मी बरोबरच विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजयनगर व पत्रा कॉलनी भागात तर विजेची समस्या आहे. या भागाला कमी दाबाने विजपुरवठा होत केला जात आहे. पाण्याच्या मोटारी चालत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी लगतच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. विजेअभावी अनेक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने या भागाला थ्री फेज वरुन विजपुरवठा करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. मात्र याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विजयनगरातील रहिवाशांनी बुधवारी थेट महावितरण कार्यालय गाठले.

मात्र, कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करुन तेथील कर्मचारी दराडे यांना निवेदन दिले. ८ एप्रिल पर्यंत विजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी रतन अंबिलवादे, सुलेमान शेख, विठ्ठल त्रिभुवन, बशीर पठाण, रज्जाक शेख, सीमा थोरात, शोभा जाधव, शिल्पा जाधव, सोनाली हिवाळे, छाया त्रिभुवन, मनिषा हिवाळे, सुजाता बागुल, संगीता त्रिभुवन, शालू थोरात, सुरेखा वंजारे, जया थोरात, सविता त्रिभुवन आदी उपस्थित होते.या प्रकरणी वाळूज महावितरण केंद्राचे अभियंता महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Walujवाळूज