शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजमध्ये नागरिकांची महावितरणवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:34 IST

वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली.

वाळूज महानगर : वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी हजर नसल्याने कर्मचाऱ्यालाच निवेदन देवून माघारी परतावे लागले.

वाळूजला काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा वाढला आहे. त्यात वीज सारखी गुल होत असल्याने नागरिकांना गर्मी बरोबरच विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजयनगर व पत्रा कॉलनी भागात तर विजेची समस्या आहे. या भागाला कमी दाबाने विजपुरवठा होत केला जात आहे. पाण्याच्या मोटारी चालत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी लगतच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. विजेअभावी अनेक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने या भागाला थ्री फेज वरुन विजपुरवठा करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. मात्र याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विजयनगरातील रहिवाशांनी बुधवारी थेट महावितरण कार्यालय गाठले.

मात्र, कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करुन तेथील कर्मचारी दराडे यांना निवेदन दिले. ८ एप्रिल पर्यंत विजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी रतन अंबिलवादे, सुलेमान शेख, विठ्ठल त्रिभुवन, बशीर पठाण, रज्जाक शेख, सीमा थोरात, शोभा जाधव, शिल्पा जाधव, सोनाली हिवाळे, छाया त्रिभुवन, मनिषा हिवाळे, सुजाता बागुल, संगीता त्रिभुवन, शालू थोरात, सुरेखा वंजारे, जया थोरात, सविता त्रिभुवन आदी उपस्थित होते.या प्रकरणी वाळूज महावितरण केंद्राचे अभियंता महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Walujवाळूज