शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला केले नाराज

By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे. अ‍ॅड.देशमुख यांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी मराठवाड्याला कसे डावलण्यात आले, याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. प्रसिद्धीपत्रकात ते म्हणतात, नागपुरी मुख्यमंत्र्यांना नागपूर कराराचा विसर पडला आहे. मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ९० लाखांच्या आसपास गेली आहे. विभागातील ४ लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात आहेत. याउलट विदर्भाची लोकसंख्या २ कोटी ३ लाख आहे. तेथील ८ लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर २० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण येत आहे. विदर्भातील ३० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री तर मराठवाड्यात ४५ लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण आले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून आलेल्या काही संस्था विदर्भात पळविल्या आहेत. हे करीत असताना त्यांच्याकडून नागपूर कराराचा भंग झाला आहे. ही एक प्रकारची सापत्न वागणूक आहे. येथील लोकप्रतिनिधी याप्रकरणी बोलण्यास तयार नाहीत. मराठवाड्यातील ११ आमदारांमागे १ मंत्री असे प्रमाण आहे. तेच विदर्भात ७ आमदारांमागे १ मंत्री असे येते. मराठवाडा जनता विकास परिषद मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराज आहे. मराठवाड्याला जास्तीचा वाटा मिळणे, अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विभागातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी एकजूट करून आवाज उठविला पाहिजे. असे मत अ‍ॅड.देशमुख यांनी व्यक्त केले.