शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला केले नाराज

By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे. अ‍ॅड.देशमुख यांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी मराठवाड्याला कसे डावलण्यात आले, याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. प्रसिद्धीपत्रकात ते म्हणतात, नागपुरी मुख्यमंत्र्यांना नागपूर कराराचा विसर पडला आहे. मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ९० लाखांच्या आसपास गेली आहे. विभागातील ४ लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात आहेत. याउलट विदर्भाची लोकसंख्या २ कोटी ३ लाख आहे. तेथील ८ लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर २० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण येत आहे. विदर्भातील ३० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री तर मराठवाड्यात ४५ लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण आले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून आलेल्या काही संस्था विदर्भात पळविल्या आहेत. हे करीत असताना त्यांच्याकडून नागपूर कराराचा भंग झाला आहे. ही एक प्रकारची सापत्न वागणूक आहे. येथील लोकप्रतिनिधी याप्रकरणी बोलण्यास तयार नाहीत. मराठवाड्यातील ११ आमदारांमागे १ मंत्री असे प्रमाण आहे. तेच विदर्भात ७ आमदारांमागे १ मंत्री असे येते. मराठवाडा जनता विकास परिषद मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराज आहे. मराठवाड्याला जास्तीचा वाटा मिळणे, अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विभागातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी एकजूट करून आवाज उठविला पाहिजे. असे मत अ‍ॅड.देशमुख यांनी व्यक्त केले.