शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:55 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकºयांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. एफआरपी प्रकरणात येत्या अधिवेशनात दाखल केलेल्या लक्षवेधीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे चर्चा होऊ देणार नाहीत, कारण ते अध्यक्ष असलेल्या कारखान्याकडूनही शेतक-यांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.राज्य शासनाने उसाला प्रति टन २५५० रुपये हमीभाव जाहीर केला. प्रत्यक्षात हमीभावातून औरंगाबाद जिल्ह्यात ४३४ रुपये तोडणी व वाहतूक खर्च कपात केला जाणार आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती २११६ रुपये (पान २ वर)बागडेंकडून शेतक-यांची पिळवणूकविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारखान्याकडून शेतकºयांची पिळवणूक होत असून, ते शेतकºयांचे हित पाहत नाहीत, असा आरोप आ. जाधव यांनी केला. मी अधिवेशनात मांडलेली लक्षवेधी लावून शेतकºयांच्या प्रश्नावर त्यांनी मार्ग काढावा. एफआरपी म्हणजे २५५० रुपये थेट शेतकºयांच्या हाती पडले पाहिजेत, तोडणी व वाहतुकीचा खर्च त्यातून कपात करू नये, अशी मागणी जाधव यांनी केली.जाधव यांनी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावेआ. जाधव यांनी आरोप करण्यापूर्वी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावे. शेतकºयांना जास्तीचा भाव दिलेला आहे. २५५० चे सूत्र असून त्यातून वाहतूक, तोड वजा करण्यात येईल. फील्डवर काम करणाºयाचे वेतनही त्यातच धरावे असे त्या सूत्रात नमूद आहे. एफआरपीचा भाव ९.५ टक्के वसुलीला आहे. ७.५ टक्के वसुली आहे. सध्या २० किलो साखर प्रतिटनामागे कमी उत्पादित होत आहे, असे प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांना दिले.