शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:55 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकºयांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांची शासन आणि साखर कारखान्यांकडून एफआरपीबाबत फसवणूक करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. एफआरपी प्रकरणात येत्या अधिवेशनात दाखल केलेल्या लक्षवेधीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे चर्चा होऊ देणार नाहीत, कारण ते अध्यक्ष असलेल्या कारखान्याकडूनही शेतक-यांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.राज्य शासनाने उसाला प्रति टन २५५० रुपये हमीभाव जाहीर केला. प्रत्यक्षात हमीभावातून औरंगाबाद जिल्ह्यात ४३४ रुपये तोडणी व वाहतूक खर्च कपात केला जाणार आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती २११६ रुपये (पान २ वर)बागडेंकडून शेतक-यांची पिळवणूकविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारखान्याकडून शेतकºयांची पिळवणूक होत असून, ते शेतकºयांचे हित पाहत नाहीत, असा आरोप आ. जाधव यांनी केला. मी अधिवेशनात मांडलेली लक्षवेधी लावून शेतकºयांच्या प्रश्नावर त्यांनी मार्ग काढावा. एफआरपी म्हणजे २५५० रुपये थेट शेतकºयांच्या हाती पडले पाहिजेत, तोडणी व वाहतुकीचा खर्च त्यातून कपात करू नये, अशी मागणी जाधव यांनी केली.जाधव यांनी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावेआ. जाधव यांनी आरोप करण्यापूर्वी एफआरपीचे सूत्र समजून घ्यावे. शेतकºयांना जास्तीचा भाव दिलेला आहे. २५५० चे सूत्र असून त्यातून वाहतूक, तोड वजा करण्यात येईल. फील्डवर काम करणाºयाचे वेतनही त्यातच धरावे असे त्या सूत्रात नमूद आहे. एफआरपीचा भाव ९.५ टक्के वसुलीला आहे. ७.५ टक्के वसुली आहे. सध्या २० किलो साखर प्रतिटनामागे कमी उत्पादित होत आहे, असे प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांना दिले.