शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

केंद्रांनीच घेतली ‘परीक्षा’

By admin | Updated: August 8, 2016 00:27 IST

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवापूर्व परीक्षेत तब्बल सात हजारांवर उमेदवारांनी दांडी मारली.

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवापूर्व परीक्षेत तब्बल सात हजारांवर उमेदवारांनी दांडी मारली. शहरातील ३६ केंद्रांवर ५,६०७ जणांनी ही परीक्षा दिली. सातारा, जटवाडासारख्या शहराबाहेरील भागातील केंद्रे लवकर न सापडल्याने उमेदवारांची दमछाक झाली.भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), परराष्ट्र सेवा, महसूल सेवा आदी संवर्गातील सनदी अधिकाऱ्यांची निवड या परीक्षेद्वारे केली जाते. देशभरातील लाखो तरुण या परीक्षेची तयारी करीत असतात. प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांमध्ये नागरी सेवा परीक्षेची प्रचंड क्रेझ बघायला मिळते.शहरातील ३६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. अकरा पथकांची स्थापना करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. सकाळी नऊ ते साडेअकरा आणि दुपारी अडीच ते साडेचार, अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली. पहिल्या सत्रात १२,८०० पैकी ५,६०७ उमेदवारांनी परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात ५,६५६ उमेदवारांची उपस्थिती होती.