शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

नावालाच पर्यटनाची राजधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:08 IST

जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने ऐतिहासिक औरंगाबाद शहराला काही वर्षांपूर्वी पर्यटनाची राजधानी असा दर्जा दिला. पर्यटनाच्या राजधानीचे दु:ख आजपर्यंत शासन दरबारी पोहोचले नाही. पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून एक रुपयाचीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला या मोजक्याच पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. शहरात आलेले पर्यटक एकच दिवस थांबतात, त्यानंतर ते अन्य शहरांतील पर्यटन स्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढावा यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न आजपर्यंत झालेले नाहीत.ऐतिहासिक औरंगाबादनगरीत पर्यटक दाखल झाल्यानंतर त्यांना ज्या मूलभूत सोयी-सुविधा मिळायला हव्यात त्याच मिळत नाहीत. शासकीय यंत्रणेसोबत राजकीय मंडळींची अनास्था याला कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक शहरात दाखल होतात. यातून पर्यटन विकास महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला.