शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नावालाच पर्यटनाची राजधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:08 IST

जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने ऐतिहासिक औरंगाबाद शहराला काही वर्षांपूर्वी पर्यटनाची राजधानी असा दर्जा दिला. पर्यटनाच्या राजधानीचे दु:ख आजपर्यंत शासन दरबारी पोहोचले नाही. पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून एक रुपयाचीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील आंतरराष्टÑीय पर्यटन स्थळांमुळे दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात. मात्र, पर्यटन उद्योग म्हणून जिल्ह्यात कुठेच विकास झालेला नाही, हे विशेष.जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला या मोजक्याच पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होतात. शहरात आलेले पर्यटक एकच दिवस थांबतात, त्यानंतर ते अन्य शहरांतील पर्यटन स्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढावा यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न आजपर्यंत झालेले नाहीत.ऐतिहासिक औरंगाबादनगरीत पर्यटक दाखल झाल्यानंतर त्यांना ज्या मूलभूत सोयी-सुविधा मिळायला हव्यात त्याच मिळत नाहीत. शासकीय यंत्रणेसोबत राजकीय मंडळींची अनास्था याला कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी ४० लाखांहून अधिक पर्यटक शहरात दाखल होतात. यातून पर्यटन विकास महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला.