शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

उडीद-मूग खरेदी; कृषी अधीक्षकांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा माल पीक कापणी प्रयोग संकलन नोंदवही गोषवाºयाप्रमाणे आणेवारीनुसार खरेदी केला जात आहे. आणेवारीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांची अडचण नाही. मात्र त्यापेक्षा थोडे उत्पन्न झालेल्यांचा मालच परत केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी कृषी अधीक्षकांना घेराओ घालून याबाबत जाब विचारण्यात आला.हिंगोली येथील नाफेड केंद्रावर २५ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतकºयांनी आणेवारीप्रमाणे उडीद-मूग खरेदीस विरोध केला. पिकाचे सरासरी उत्पन्न ३६९.३७ हेक्टरप्रमाणे दाखवून नाफेडकडून खरेदी केले जात होते. त्यामुळे शेतमाल विक्रीस शेतकºयांनी विरोध केला. यंदा उडीद-मूग पिकाचे उत्पन्न जास्त झाल्याने उर्वरित मालाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांनी केला. यात काही क्विंटल ते दीड क्विंटलपेक्षा मोठी तफावत नाही. शिवाय आणेवारी ही सरासरीच काढली जाते. काही शेतकºयांनी शेजारच्याचही माल आणून वेळ व पैशांची बचत करण्याचा केलेला प्रयत्न अंगलट आला. अशांचा माल परत केला जात होता. याबाबत मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे यांच्याकडे काही शेतकºयांनी गाºहाणे मांडले. त्यांनी नाफेडअंतर्गत शेतकºयांकडून येणाºया सर्वच उडीद-मुगाची खरेदी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. तसेच याबाबत कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांच्याशी चर्चा केली. नाफेडचे निकष चुकीचे असल्याचे सांगून रोष व्यक्त केला. तसेच यार्डातून माल कोठेही न हालविण्याचा पावित्रा घेतला. आणेवारीप्रमाणे होणारी खरेदी शेतकºयांना मान्य नाही. शिवाय उर्वरित मालाचा प्रश्नही निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावर प्रशासकीय अधिकाºयांनी तोडगा काढण्याची मागणी शेतकºयांतून केली जात होती.शेतकºयांच्या प्रतिक्रीयाशेतकरी राजू क्षीरसागर म्हणाले, सध्या आणेवारी प्रमाणे उडीद-मुगाची खरेदी केली जात आहे. परंतु शेतकºयांनी उर्वरित माल कोठे घेऊन जावा. शिवाय बाहेरील खरेदीही बंद आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकºयांची समस्या सोडवावी.जयपूर येथील फुलाजी गाडे म्हणाले, नाफेडतर्फे शेतकºयांना संदेशाद्वारे उडीद-मूग घेऊन येण्यास सांगितले. परंतु खरेदी कशी करणार. याबाबत काही म्हटलेच नव्हते. तर परसराम तांबिले म्हणाले, अर्धा माल येथे विकला तर उरलेला कोठे विकावा. बाहेरही दर पाडले जात आहेत. यावर शासनाने उपाय-योजना काढावी अशी मागणी केली.सूर्यभान जगताप म्हणाले की, नाफेडने केवळ शेतमाल घेऊन येण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्षात उडीद-मुग आणेवारी प्रमाणेच खरेदी करणार याबाबत मात्र काहीही सांगितले नाही.