शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

उडीद-मूग खरेदी; कृषी अधीक्षकांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा माल पीक कापणी प्रयोग संकलन नोंदवही गोषवाºयाप्रमाणे आणेवारीनुसार खरेदी केला जात आहे. आणेवारीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांची अडचण नाही. मात्र त्यापेक्षा थोडे उत्पन्न झालेल्यांचा मालच परत केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी कृषी अधीक्षकांना घेराओ घालून याबाबत जाब विचारण्यात आला.हिंगोली येथील नाफेड केंद्रावर २५ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतकºयांनी आणेवारीप्रमाणे उडीद-मूग खरेदीस विरोध केला. पिकाचे सरासरी उत्पन्न ३६९.३७ हेक्टरप्रमाणे दाखवून नाफेडकडून खरेदी केले जात होते. त्यामुळे शेतमाल विक्रीस शेतकºयांनी विरोध केला. यंदा उडीद-मूग पिकाचे उत्पन्न जास्त झाल्याने उर्वरित मालाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांनी केला. यात काही क्विंटल ते दीड क्विंटलपेक्षा मोठी तफावत नाही. शिवाय आणेवारी ही सरासरीच काढली जाते. काही शेतकºयांनी शेजारच्याचही माल आणून वेळ व पैशांची बचत करण्याचा केलेला प्रयत्न अंगलट आला. अशांचा माल परत केला जात होता. याबाबत मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे यांच्याकडे काही शेतकºयांनी गाºहाणे मांडले. त्यांनी नाफेडअंतर्गत शेतकºयांकडून येणाºया सर्वच उडीद-मुगाची खरेदी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. तसेच याबाबत कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांच्याशी चर्चा केली. नाफेडचे निकष चुकीचे असल्याचे सांगून रोष व्यक्त केला. तसेच यार्डातून माल कोठेही न हालविण्याचा पावित्रा घेतला. आणेवारीप्रमाणे होणारी खरेदी शेतकºयांना मान्य नाही. शिवाय उर्वरित मालाचा प्रश्नही निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावर प्रशासकीय अधिकाºयांनी तोडगा काढण्याची मागणी शेतकºयांतून केली जात होती.शेतकºयांच्या प्रतिक्रीयाशेतकरी राजू क्षीरसागर म्हणाले, सध्या आणेवारी प्रमाणे उडीद-मुगाची खरेदी केली जात आहे. परंतु शेतकºयांनी उर्वरित माल कोठे घेऊन जावा. शिवाय बाहेरील खरेदीही बंद आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकºयांची समस्या सोडवावी.जयपूर येथील फुलाजी गाडे म्हणाले, नाफेडतर्फे शेतकºयांना संदेशाद्वारे उडीद-मूग घेऊन येण्यास सांगितले. परंतु खरेदी कशी करणार. याबाबत काही म्हटलेच नव्हते. तर परसराम तांबिले म्हणाले, अर्धा माल येथे विकला तर उरलेला कोठे विकावा. बाहेरही दर पाडले जात आहेत. यावर शासनाने उपाय-योजना काढावी अशी मागणी केली.सूर्यभान जगताप म्हणाले की, नाफेडने केवळ शेतमाल घेऊन येण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्षात उडीद-मुग आणेवारी प्रमाणेच खरेदी करणार याबाबत मात्र काहीही सांगितले नाही.