शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

समांतरबाबत भाजपचा यू टर्न

By admin | Updated: May 10, 2016 01:05 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला होता. समांतरच्या मुद्यावर शिवसेनेचे चारही बाजंूनी

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला होता. समांतरच्या मुद्यावर शिवसेनेचे चारही बाजंूनी ‘पानिपत’ करण्याची कोणतीही संधी भाजपने सोडली नाही. मागील आठवड्यात सातारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही चार वर्षांत समांतर (जलवाहिनी) आलीच नाही, असा टोला सेनेला लावला होता. समांतर प्रकल्पाला भाजपचा सर्वत्र विरोध सुरू असताना आ. अतुल सावे यांनी हा प्रकल्प चांगला असून, महापालिकेने तो वेळेवर पूर्ण करून घ्यावा, असा सल्ला दिला. भाजपच्या या यू टर्नवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी आ. अतुल सावे यांनी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. २४ कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांची कामे त्वरित मार्गी लावावीत, कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे (पान २ वर)मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाने सुरुवातीपासून समांतर जलवाहिनीला कडाडून विरोध केला आहे. सोमवारी पक्षाचे आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र दिले. या पत्रात जनविरोधी समांतर प्रकल्प रद्द करा, अशी मागणी केली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सोपवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सर्वसाधारण सभेत गरज पडल्यास प्रशासनाने मतदान घ्यावे, अशी मागणीही जलील यांनी केली आहे.