शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आमदारांसह महापौरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस भाजपचा कचराभिषेक

By admin | Updated: March 19, 2016 00:55 IST

लातूर : शहरात भीषण पाणीटंचाई असून, नागरिकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात जागो-जागी कचरा साठल्याने,

लातूर : शहरात भीषण पाणीटंचाई असून, नागरिकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात जागो-जागी कचरा साठल्याने, मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याचा निषेध म्हणून शहर जिल्हा भाजपच्या वतीने आमदार आणि महापौरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस कचराभिषेक करण्यात आला.दिवसेंदिवस शहराचा पाणीप्रश्न अधिक बिकट होत असून, नळाव्दारे होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर टॅँकरच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठाही २० दिवसाआड होत आहे. पाणीपुवठ्याची जबाबदारी असणाऱ्या मनपातील सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टंचाईला तोंड देत असतानाच शहरातील नागरिकांना कचऱ्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. वरवंटी येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास मनाई केल्याने, कचऱ्याचे ढिग आहेत. त्यामुळे भाजपाने कचराभिषेक केला. आंदोलनात सुनिल मलवाड, शिवकुमार तोंडारे, अजित माने, अविनाश सोमवंशी, बालाजी शिंदे, मधुसुदन पारीख, भरत माने, विनोद शिंदे आदींचा समावेश होता.