शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

भाजप शासनाकडून जनतेची फसवणूक : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 23:59 IST

लातूर :सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे सोमवारी केले.

लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, अशी घोषणा देऊन केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे तर राज्याचा आणि देशाचा विकास दर खुंटला आहे. त्यामुळे या सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे सोमवारी केले. लातूर मनपा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभेद्वारे झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, अशोक गोविंदपूरकर, पप्पू कुलकर्णी, संजय शेटे, राजा मणियार, मुर्तुजा खान आदींची उपस्थिती होती.यावेळी मुंडे म्हणाले, महागाईचा डोंगर उभा करून भाजपाने निवडणुका जिंकल्या. मात्र गेल्या तीन वर्षांत हा महागाईचा डोंगर कमी करता आला नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेसह शेतमजूर आणि शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.