शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

भाजप शासनाकडून जनतेची फसवणूक : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 23:59 IST

लातूर :सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे सोमवारी केले.

लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, अशी घोषणा देऊन केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे तर राज्याचा आणि देशाचा विकास दर खुंटला आहे. त्यामुळे या सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे सोमवारी केले. लातूर मनपा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभेद्वारे झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, अशोक गोविंदपूरकर, पप्पू कुलकर्णी, संजय शेटे, राजा मणियार, मुर्तुजा खान आदींची उपस्थिती होती.यावेळी मुंडे म्हणाले, महागाईचा डोंगर उभा करून भाजपाने निवडणुका जिंकल्या. मात्र गेल्या तीन वर्षांत हा महागाईचा डोंगर कमी करता आला नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेसह शेतमजूर आणि शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.