शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

‘त्या’ सायकली चार महिन्यांपासून पडून

By admin | Updated: January 7, 2017 00:08 IST

लातूर : पोलिसांनी जप्त केलेल्या जवळपास ४० सायकली गेल्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत.

लातूर : जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने एका सायकल चोराकडून जप्त करण्यात आलेल्या तब्बल ३५ सायकली आणि शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलेल्या जवळपास ४० सायकली गेल्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून संबंधित सायकलींच्या मालकांचा शोध सुरू आहे. मात्र चार महिन्यांनंतरही या सायकलींचा गुंता सुटला नाही. लातूर शहरातील विविध शाळा-महाविद्यालये आणि खासगी शिकवणीच्या परिसरात विद्यार्थ्यांनी पार्किंग केलेल्या सायकलींवर नजर ठेवून सायकल चोरणाऱ्या टोळीने शहरातील शेकडो सायकली लंपास केल्या आहेत. सायकल चोरी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात किरकोळ फिर्याद म्हणून मिळणाऱ्या वागणुकीमुळे सायकल मालक आणि पालक तक्रार करण्यासाठी सहसा पुढे येत नाहीत. त्यामुळे लातूर शहरात मोटारसायकलींबरोबर आता शाळकरी मुलांच्या सायकल चोरीचेही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणामी, एखाद्या पालकाची तक्रार आली तरी ती नोंदवून घेण्यापलिकडे पोलीस प्रशासन फारसे काही करीत नसल्याचा अनुभव पालकांना येतो. त्यामुळे तीन ते चार हजार रुपये किमतीच्या सायकलबाबत तक्रार करण्याच्या फंद्यात सहसा पालक पडत नाहीत. परिणामी, सायकल चोरणाऱ्या टोळीचे फावते. यातून सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)