शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

औरंगाबादच्या भूषणने केले माऊंट किलीमांजिरो सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:29 IST

औरंगाबाद येथील गिर्यारोहक भूषण वेताळ यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असणारे माऊंट किलीमांजिरो नुकतेच सर केले. ५ हजार ८९५ मीटर उंचीवर असणाऱ्या आफ्रिकेच्या टांझानिया येथील माऊंट किलीमांजिरो हे शिखर सर करण्यास भूषण वेताळ यांनी ६ मार्चला सुरुवात केली होती. त्याने कॅम्प १, कॅम्प २ आणि कॅम्प ३ असे गाठत ७ तासांत हे शिखर सर केले. त्याचा गाईड राफेल होता.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील गिर्यारोहक भूषण वेताळ यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असणारे माऊंट किलीमांजिरो नुकतेच सर केले.५ हजार ८९५ मीटर उंचीवर असणाऱ्या आफ्रिकेच्या टांझानिया येथील माऊंट किलीमांजिरो हे शिखर सर करण्यास भूषण वेताळ यांनी ६ मार्चला सुरुवात केली होती. त्याने कॅम्प १, कॅम्प २ आणि कॅम्प ३ असे गाठत ७ तासांत हे शिखर सर केले. त्याचा गाईड राफेल होता. या मोहिमेसाठी भूषण वेताळ हे १ मार्च रोजी रवाना झाले होते. त्यांचा ७ खंडांतील ७ उंच शिखरे पादाक्रांत करण्याचा मानस आहे. याआधी औरंगाबादची गिर्यारोहक व एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या मनीषा वाघमारे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे मनीषा वाघमारे यांनीदेखील २०१४ मध्ये माऊंट किलीमांजिरो हे शिखर सर केलेले आहे.भूषण वेताळ यांनी याआधीदेखील सह्याद्रीतील अनेक गड व किल्ले सर केले आहेत. तसेच ते चांगले मॅरेथॉनपटू आणि सायकलपटूदेखील आहेत. त्यांनी लेह ते खंर्दुगला हा अतिशय खडतर सायकल चालवून दोनदा पूर्ण केला आहे. तसेच २०० कि.मी. सायकल चालवून त्यांनी बीआरएम या सायकल रेस पूर्ण केल्या आहेत. एसबीआयमध्ये कार्यरत असणाºया भूषण वेताळ यांच्या या यशाबद्दल त्यांचे रजनीश कुमार, शेषूबाबू पल्ले, प्रताप हंदाळे, सुनील शिंदे, आशुतोष कुमार, राजेंद्र अनासपुरे, मदन कुलकर्णी, महेश गोसावी, वृषाली वर्तक आदींनी अभिनंदन केले आहे.