शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

खतांच्या भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : रासायनिक खतांची भाववाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...

औरंगाबाद : रासायनिक खतांची भाववाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारने यावर्षी खतांची प्रचंड भाववाढ केली असून, ती निषेधार्ह आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमालाला योग्य भाव नाही. अवकाळी पाऊस, पेट्रोल-डिझेलची प्रचंड दरवाढ यामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीस आला आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी लक्ष वेधले.

केंद्र सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा निषेध म्हणून कोरोनाचे नियम पाळून निदर्शने करण्याची वेळ आली, असे ते म्हणाले. यावेळी कैलास पाटील यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, ज्येष्ठ कार्यकर्ते जयमलसिंग रंधवा, शरद पवार, विशाल शेळके, मयूर अंधारे, प्रवीण म्हस्के आदींनी सहभाग घेतला.