शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

बीडचा पारा ३७ अंशावर

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

बीड : उन्हाळा सुरु होण्यास अद्याप १५ दिवसांचा कालावधी आहे. मात्र, त्यापुर्वीच पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी सायंकाळी कमाल तापमान ३७ अंश नोंदविले गेले.

बीड : उन्हाळा सुरु होण्यास अद्याप १५ दिवसांचा कालावधी आहे. मात्र, त्यापुर्वीच पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी सायंकाळी कमाल तापमान ३७ अंश नोंदविले गेले. यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याची तीव्रता किती असेल याचा अंदाज नागरीक बांधत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून कडक ऊन पडत असल्यामुळे नागरीक टोप्या व गमजे सोबत घेऊन घराबाहेर पडत आहे. बाराच्या सुमारास ऊन आणखी वाढते त्यामुळे नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवू लागते. या संदर्भात बोलताना नागरीक महेश धांडे म्हणाले की, दुपारी बारा ते तीन वाजण्याच्या दरम्यान उन्हाचे अक्षरक्ष: चटके बसतात. त्यामुळे टोपी व चष्मा घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही.दरम्यान उन्हाळा सुरु होण्यास अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी असला तरी आताच उन्हाळा सुरु झाला असल्याचा भास निर्माण झाला आहे. रसवंती, ज्युसबार झाले सुरुउन्हाची तीव्रता अधिक होत असल्यामुळे नागरीक थंड पेयाला प्राधान्य देत आहेत. उन्हाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रसवंती व ज्युसबार सुरु झाले आहेत. तेथे अनपेक्षीतरित्या येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. या संदर्भात बोलताना रसवंती चालक विजय परांजपे म्हणाले, ऊन वाढत चालले असल्याने दुकानात येणााऱ्यांची संख्या गत वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आहे. दरम्यान बीड शहरातील मुख्य बाजारपेठामध्ये कूलर, पंखे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. तसेच टोप्या, गमजे यांची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)