शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या पोरांची पुन्हा कमाल !

By admin | Updated: June 3, 2014 00:44 IST

बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली.

बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली. यावर्षी बीड जिल्ह्याचा निकाल ९२.३६ टक्के इतका लागला़ ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या आहेत़ फेब्रुवारी २०१४ मध्ये बारावीच्या परीक्षा पार पडल्या.या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २७ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.३६ टक्के इतका आहे. विभागाच्या एकूण टक्केवारीपेक्षा बीडची टक्केवारी सर्वाधिक आहे. मुलीच ठरल्या भारी जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ११० मुले व ९ हजार ९२९ मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. मुलींची टक्केवारी ९४.०४ इतकी आहे. मुलांची टक्केवारी मात्र ९१.४० इतकीच आहे. विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल जिल्ह्याने घवघवीत यश संपादन करुन यशाची परंपरा कायम राखली. कला शाखेचा ८९.०९, वाणिज्य शाखेचा ९४.१९ तर विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल ९६.१३ टक्के इतका जाहीर झाला आहे. त्यामुळे विज्ञानमध्ये बीड जिल्ह्यातील मुले हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण बीड जिल्ह्यातील एकूण २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले़ जिल्ह्यात १६०९ मुली तर ६२९ मुलींचा त्यात समावेश आहे़ अनुत्तीर्ण होणार्‍यांत मुलांचीच संख्या जास्त आहे़ मुलींनी यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली. निकाल पाहण्यासाठी ठिकठिकाणच्या नेटकॅफेंवर गर्दी झाली होती. सकाळपासूनच अनेक परीक्षार्र्थींचे निकालाकडे लक्ष होते. उत्तीर्णांमध्ये आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी) गुणवत्ता यादीत लेकींचाच बोलबाला विभागाचा निकाल औरंगाबाद९१.२४ बीड९२.३६ परभणी८९.१२ जालना८९.८७ हिंगोली९०.७१ एकूण९०.९८ तालुका निहाय टक्केवारीपाटोदा९३.०२ बीड९४.२०आष्टी९२.८१ गेवराई९३.०२माजलगाव८९.६६ अंबाजोगाई८९.७९केज९३.७४ वडवणी९४.१८परळी८७.८४ धारूर८६.७६शिरूर८६.७६