शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अन् रद्दी म्हणून नेले नव्या संचिकांचेच गठ्ठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:25 IST

जिल्हा परिषदेत सध्या सहा गठ्ठे कार्यक्रमांतर्गंत अ, ब, क, ड असे संचिकांचे वर्गीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात महत्त्वाच्या व जास्त काळ सांभाळून ठेवायच्या संचिका वेगळ्या काढून इतर कालबाह्य संचिका रद्दीत काढल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत सध्या सहा गठ्ठे कार्यक्रमांतर्गंत अ, ब, क, ड असे संचिकांचे वर्गीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात महत्त्वाच्या व जास्त काळ सांभाळून ठेवायच्या संचिका वेगळ्या काढून इतर कालबाह्य संचिका रद्दीत काढल्या जात आहेत. मात्र रद्दी समजून चार नव्याच संचिका काहींनी नेल्या. मात्र त्या परत आणून दिल्याने पाचावर धारण बसलेल्या अर्थ विभागाच्या अधिकाºयांनी सुटकेचा निश्वास सोडला.हिंगोली जिल्हा परिषदेत सध्या प्रत्येक विभागात संचिकांची तपासणी सुरू आहे. यात जि.प. स्थापनेपासूनच्या संचिका काढून त्यातील महत्त्वाच्या संचिका अद्ययावत करून ठेवल्या जात आहेत. त्यातील कागदपत्रे सुस्थितीत राहण्यासाठी गठ्ठ्याला प्लास्टिकचे आवरण टाकले जात आहे. ते कापडात बांधून त्यावर संचिकेचे नाव, वर्षे आदी बाबी टाकल्या जात आहेत. या कामात सगळेच विभाग व्यस्त आहेत. प्रत्येक कार्यालयात संचिकांचा पसारा पडलेला दिसत आहे. शेकडो किलो रद्दीही काढली जात आहे. अशाच एका सफाई कामगाराने रद्दी पस्रपर उचलली अन् प्रशासनाची धांदल उडाली. या संचिका गायबच कशा झाल्या, याचा शोेध सुरू झाला होता. त्यानंतर सकाळच्या सत्रात काही खाजगी लोक सफाईला येतात. त्यांनीही काही रद्दी नेल्याचे चौकशीअंती कळाले. सुरुवातीला त्यानेही रद्दीच समजून नीट सांगितले नाही. मात्र नंतर गुन्हा दाखल करण्याचा बडगा दाखविताच संबंधिताने संचिका आणून दिल्या.