शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

जिल्हा परिषदेत बदल्यांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील पाच विभागांच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बार गुरुवारी उडाला. कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, ...

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील पाच विभागांच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बार गुरुवारी उडाला. कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी सुरू झाले, ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होते. दिवसभरात ११६ जणांचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा परिषदेत नियमित बदल्या आणि विनंती बदल्यांसाठीही अर्ज आले आहेत. पहिल्या दिवशी ११६ जणांची समुपदेशाद्वारे बदली प्रक्रिया राबवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अजय बोधनकर यांनी दिली. रेल्वेस्टेशन रस्त्यावरील चेलीपुरा हायस्कूल येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी वित्त, महिला व बालकल्याण, बांधकाम, पाणी पुरवठा, सिंचन, सामान्य प्रशासन विभागाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर बदल्यांचे आदेश निघतील, अशी माहिती देण्यात आली.