शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

बंजारा समाजाने वाईट चालीरिती सोडाव्यात

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

कळमनुरी : बंजारा समाजातील वाईट चालिरीती बंद केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी शनिवारी केले.

कळमनुरी : येथील लमाणदेव मंदीर सर्व सोयींनी युक्त करून बंजारा समाजातील वाईट चालिरीती बंद केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन लमाणदेव सांस्कृतिक सभागृह व नगर परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सुरूवात करताना अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी शनिवारी केले.या कार्यक्रमास खा. राजीव सातव, माजी मंत्री रजनीताई सातव, जकी कुरेशी, दिलीप देसाई, आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष डॉ.संतोष टारफे, नगराध्यक्षा यास्मीनबी, उपनगराध्यक्ष म. नाजीम, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, हफीज फारुकी, अ‍ॅड. अझहरोद्दीन कादरी, अजीत मगर, शे. फारुक शेख कलीम, हुमायून नाईक, मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर, शेख बाबा, निहाल कुरेशी, शेख मोईन, रामधन राठोड, हमीदुल्ला पठाण, खाजा बागवान आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, शहर व ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. मंदीर परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तीनशे वर्षापासून कोणीही सात महाराजांच्या मंदिरांचा विकास केलेला नाही. खा.सातव कर्तबगार असल्याने या भागाचा विकास करू शकतात. बंजारा समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे नाईक म्हणाले.यावेळी सातव म्हणाले की, या योजनेमुळे शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल. शहरातील नुरीबाबा, महादेव मंदिर, तुळजा भवानी, लमानदेव या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ७५ कोटींचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवित आहे. विरोधी पक्षाचे सरकार असले तरी विकास केला जाईल. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नांदेड- अकोला रस्ता चौपदरीकरण, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी रजनीताई सातव, जकी कुरेशी, उत्तमराव राठोड, भागोराव राठोड, जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांची समायोचित भाषणे झाली. प्रास्ताविक नंदकिशोर तोष्णीवाल तर सुत्रसंचालन प्रा. आनंद पारडकर यांनी केले. आभार अरुण वाढवे यांनी मानले. (वार्ताहर)