शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

घरच्या घरीच बादलीमध्ये करा सेंद्रिय खत निर्मिती !

By admin | Updated: October 5, 2016 01:15 IST

औरंगाबाद : स्वयंपाकघरात रोजच्या रोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न तमाम महिलांना कायम पडलेला असतो.

औरंगाबाद : स्वयंपाकघरात रोजच्या रोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न तमाम महिलांना कायम पडलेला असतो. रोज जमा होणारा हा कचरा फेकून देण्यापेक्षा या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास योग्य प्रकारे उपयोगात येऊ शकतो. हाच विचार करून शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या वतीने घरगुती सेंद्रिय खत निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.जटवाड्याचे ग्रामविकास प्रमुख कैलास राठोड यांनी महिलांना कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. ही खत निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोपी असून यामुळे साध्या प्लास्टिकच्या बादलीतही खतनिर्मिती करणे शक्य झाले आहे. फळांच्या साली, भाज्यांच्या काड्या, देठे, उरलेले अन्न, सुकलेली फुले, झाडांचा पालापाचोळा अशा प्रकारच्या कचऱ्याचा खतनिर्मितीसाठी वापर होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर खतनिर्मिती करायची असल्यास बादलीऐवजी बागेमध्ये खड्डा करून त्या खड्ड्याचा वापर करता येतो. किरण काळे, रेखा सोनुने यांनी या कार्यशाळेसाठी विशेष मेहनत घेतली. सूरज बडग, अक्षय तोरणे, शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या सदस्या तसेच अध्यक्षा स्वाती स्मार्त यांची उपस्थिती होती.