शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बळीराजा संपावर

By admin | Updated: June 2, 2017 00:19 IST

बीड : जिल्हाभरात कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारून मोर्चे, ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हाभरात कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारून मोर्चे, ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध केला. बीडमध्ये शेतकरी क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शेतकरी एकवटले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चाला सुरूवात झाली. लक्षवेधी घोषणांमुळे शहर दणाणून गेले होते. शहरातील विविध मार्गावरून मोर्चा निघून दुपारी साडेबारा वाजत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. शासनाच्या उदासिन व कुचकामी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे यावेळी शेतकरी आंदोलकांनी सांगितले. निवेदनावर कुलदीप करपे, प्रा. सुशीला मोराळे, नीलेश मोहिते, राजू गायके, धनंजय मुळे, राजेश कदम, बी.डी.लोणकर, पंजाब काकडे, कालीदास आपेट, परमेश्वर पिस्तुरे, गंगाभिषण धावरे, राजाभाऊ देशमुख, संभाजी होके, आनंद आखाडे, प्रवीण खोडसे, बी.एस. पठाण, मच्छिंद्र गावडे, मनोज शेंबडे, डॉ. उद्धव घोडके, इकबाल पेंटर, आनंद भालेकर, मधुकर पांडे, राजेंद्र आमटे, दत्ता जाधव आदींची नावे आहेत.