शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठाण्यात स्वतंत्र पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:04 IST

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनात विविध आमदारांकडून शासनाला कोंडीत पकडणारे प्रश्न विचारण्यात येतात. या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मंत्रिमहोदयांना अचूक आणि नेमकी माहिती पुरविण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनात विविध आमदारांकडून शासनाला कोंडीत पकडणारे प्रश्न विचारण्यात येतात. या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मंत्रिमहोदयांना अचूक आणि नेमकी माहिती पुरविण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली.याविषयी अधिक माहिती अशी की, डिसेंबर महिन्यात राज्य विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनाची तयारी शासनाकडून केली जाते. अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य मंत्रिमहोदयांना त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करून माहिती विचारतात. आमदारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर देण्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्याची असते. आमदारांकडून विचारण्यात येणाºया तारांकित प्रश्नांसंदर्भात संबंधित विभागाच्या ज्या कार्यालयाकडे माहिती असते, त्या कार्यालयाच्या प्रमुखांना तो प्रश्न (पान २ वर)