शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

आठ महिन्यांतच बालोद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: September 23, 2014 23:23 IST

हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली.

हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली. लहान मुलांसाठी आणलेले साहित्य मोडकळीस आले असून उद्यानाचे प्रवेशद्वार सताड उघडे राहात असल्याने गुरे-ढोरे, कुत्री तेथे ठाण मांडून बसत आहेत. २८ जानेवारी २०१४ मध्ये महाप्रबंधक प्रदीपकुमार श्रीवास्तव, मंडळ प्रबधंक पी. सी. शर्मा, मुख्य कार्मिक अधिकारी संजय सुरी (सिकंदराबाद) यांच्या उपस्थितीत थाटामाटात उद्घाटन झाले. उद्यानात मुलांना खेळाचे साहित्यही उपलब्ध करुन देण्याची उपस्थितांनी मागणी केली. त्यानंतर घोडा गाडी, साखळी झोका, फिरता झोका तेथे आला. भव्य उद्यानात ही बाब किरकोळच होतीे. मात्र हिरवळ व इतर बाबी सुखावणाऱ्या होत्या. आल्हाद देणाऱ्या होत्या. अधिकारी कुसुवा यांच्या कारकिर्दित उद्यानाची सुस्थितीत होते. त्यांची बदली झाली अन् उद्यानाचे हाल सुरू झाले.सताड उघड्या प्रवेशद्वारामुळे गुरे तेथे चरायला येत आहेत. स्वच्छता नियमितपणे होत नाही. गाजर गवतही वाढले. लहान मुले तर सोडा मोठ्यांनाही तेथे जाणे सोयीचे वाटत नाही. काही दिवसांपूर्वी या उद्यानाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात होते. गवत काढण्यासाठी दोन ते तीन महिला कार्यरत होत्या. आता कोणी तिकडे ढुंकूनही पाहत नाही. रेल्वे प्रशासनाने चांगल्या हेतूने उभारलेल्या या उद्यानाची वाताहात पाहून शहरवासी नाराज आहेत.(वार्ताहर)