शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बालकांचे हक्क जाणीव व जागृती

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

जागतिक बाल हक्क दिन : सगळीकडे उदासीनताच

त्र्यंबक वडसकर, परभणी बालकांचा सर्वांगीण विकास होऊन प्रत्येक बालकाला समान संधी मिळावी, या उद्देशाने बालकांचे हक्क करण्यात आले़ परंतु, याबाबतची समाजात जाणीव व जागृती निर्माण होणे गरजेचे आहे़ आज जागतिक बाल हक्क दिनाच्या निमित्ताने बाल हक्कासंदर्भात घेतलेला आढावा़ आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल हक्कासंदर्भात कार्य करणार्‍या युनीसेफ या संस्थेने १९८९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत बाल हक्क संहिता तयार केली़ यामध्ये मुख्य बाल हक्क खालीलप्रमाणे आहेत़ बालकाचा जगण्याचा, विकासाचा, सुरक्षिततेचा व सहभागीतेचा हक्क मुख्य मानल्या जातो़ यामध्ये बालकांना चांगला आहार, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन व समृद्ध पर्यावरण ही हक्क मांडण्यात आली आहेत़ यासाठी ५४ कलमी संहिता तयार करण्यात आली असून, बालकांचे हक्क सविस्तर मांडले आहेत़ बालकांचा हक्क हा शब्दच अनेकांना चकित करणारा दिसतो़ बालकांनाही हक्क असतात़ या बाल हक्काबाबत बालक, पालक, समाज यांची उदासीनता दिसून येते़ या बालकांच्या हक्काबाबत समाजात जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे़ बालकांच्या विविध समस्यांबाबतही गांभीर्याने विचार केला जात नाही़ बालकांच्या अनेक समस्या असतात़ दारिद्र्य, अज्ञान, परंपरागत चालीरिती यांच्या बंधनात अडकलेल्या कुटुंबातील मुले आणि नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले अपंग मुलं यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात़ या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी कुटुंब, समाज, शासन, प्रशासन यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे़ यासाठी बालकांना बाल हक्क समजून ते समाजातील प्रत्येक घटकालाही कळायला हवे़ परंतु, बर्‍याच ठिकाणी बालकांच्या हक्काची पायमल्ली होताना दिसते़ बालकांच्या हक्काची सुरुवात ही कुटुंबातच व्हावी़ राज्य बाल हक्क आयोग अडीच वर्षांपासून बंद आहे़ शासनाची बाल हक्क धोरणाबाबतची उदासीनता दिसून येते़ भारतात अनेक राज्यांमध्ये बाल हक्क धोरण राबविले जात असताना महाराष्ट्रामध्ये बाल हक्क धोरण राबविल्या जात नाही़ मुलांच्या कल्याणासाठी व विकासासाठी शासनाने धोरण जाहीर केले, तर त्यानुसार कायदे निर्माण होऊन अनेक बालविकासाबाबत कार्यक्रम आखल्या जातील़ तसेच जनजागृती व अंमलबजावणीही होईल़ सूर्यकांत कुलकर्णी, सामाजिक आर्थिक विकास संस्था केरवाडी