शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

औरंगाबादची तिसऱ्या क्रमांकाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 14, 2017 00:38 IST

औरंगाबाद : विभागीय मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात औरंगाबाद जिल्हा हा मागील तीन वर्षांपासून सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विभागीय मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात औरंगाबाद जिल्हा हा मागील तीन वर्षांपासून सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहे. औरंगाबादचा निकाल ८९.५६ टक्के एवढा लागला आहे. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेस औरंगाबाद जिल्ह्यातील ६४ हजार ३१२ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५७ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३७ हजार ४० मुले आणि २७ हजार २७२ मुलींचा समावेश होता. यापैकी ३२ हजार २७१ मुले व २५ हजार ३२७ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णांचे मुलांचे प्रमाण ८७.१२ टक्के मुले आणि ९२.८७ टक्के मुली असे आहे. पुनर्परीक्षार्र्थींच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्र्थींच्या निकालात मात्र औरंगाबाद जिल्ह्याने एक शिडी चढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून बीड जिल्ह्याने पहिल्या (पान ३ वर)