शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

औरंगाबादची तिसऱ्या क्रमांकाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 14, 2017 00:38 IST

औरंगाबाद : विभागीय मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात औरंगाबाद जिल्हा हा मागील तीन वर्षांपासून सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विभागीय मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात औरंगाबाद जिल्हा हा मागील तीन वर्षांपासून सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहे. औरंगाबादचा निकाल ८९.५६ टक्के एवढा लागला आहे. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेस औरंगाबाद जिल्ह्यातील ६४ हजार ३१२ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५७ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३७ हजार ४० मुले आणि २७ हजार २७२ मुलींचा समावेश होता. यापैकी ३२ हजार २७१ मुले व २५ हजार ३२७ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णांचे मुलांचे प्रमाण ८७.१२ टक्के मुले आणि ९२.८७ टक्के मुली असे आहे. पुनर्परीक्षार्र्थींच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्र्थींच्या निकालात मात्र औरंगाबाद जिल्ह्याने एक शिडी चढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून बीड जिल्ह्याने पहिल्या (पान ३ वर)